ईशान्य दिशेचा मुख्य दरवाजा :
अशा घरात राहणाऱ्या लोकांची मानसिकता अशी असते….
- दिशापालक परमेश्वरम व गृहाधीपती गुरु असल्यामुळे अशा घरातील लोकांचा कल अद्यात्माकडे जास्त असतो.
- स्वभावाने शांत व आवाजात मृदुपणा असतो.
- डोक्याने जास्त काम करणारी लोकं असतात (बुद्धीचा वापर करतात).
- या घरातील मुलं उच्च शिक्षित असतात त्यासाठी अशा घरात ८ ते १० वर्षे राहणे आवश्यक असते, त्यामुळे प्रभाव जास्त जाणवेल.
- या घरात सात्विकलक्ष्मी येते, या घरातील ९९% लोकं २ नंबरचा व्यवसाय करत नाहीत.
- घरात येणारी लक्ष्मी घरातील लोकांना समाधान देऊन जाते.
- ईशान्येचा मुख्य प्रवेशद्वार म्हणजे प्रगतीचे दार आहे, या घरातील व्यक्ती २ ते ५ वर्षात आणखी दुसरे घर घेतातच.
- या घरातील लोकं उत्तम मार्गदर्शक होतात.
- समजून घेणे व समजून देणे हे या घरातील लोकांना चांगले जमते.
- लक्ष्मीची चिंता घेऊन कधीच हि माणसं त्रासिक फोत नाहीत.
सल्ला :
- या घरातील लोकांनी वेगळा सल्ला देण्याची गरज नाही.
या घरातील लोकांनी करावयाचे व्यवसाय-नोकरी :
- शैक्षणिक व्यवसाय, शिक्षक, counselling, पूजा अर्चा करणारे, अध्यात्मिक वस्तूंचे दुकान, पुस्तकांचे दुकान, कीर्तनकार, सर्व प्रकारचे सात्विक व्यवसाय करू शकतात.
वास्तूतज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय वास्तूसंदर्भात व वरील उपायांसंदर्भात कोणताही निर्णय घेवू नये.
अधिक माहिती साठी संपर्क :-
वास्तुशास्त्र / ज्योतिष / रेकी तज्ञ श्री. मनोजकुमार आप्पा मोहिते
इमेल :- vastusiddhii@gmail.com
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhii/
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhi
Calling No. 83698 84338
Whatsapp no. 88280 53505